Archive
Search results
-
गुरु पौर्णिमेला कृतज्ञ भाव ठेवणे आणि भक्तीमार्गावर प्रगती करणे (Guru Pornima in Marathi)
श्री श्री रविशंकर: बाहेर पडण्याच्या वाटेशिवाय गल्ली,खजिन्याशिवाय राजा,व्यवसायिकाशिवाय व्यवसाय आणि गुरुशिवाय जीवन हे सगळेच व्यर्थ आहे.इथे एक प्रश्न उद्भवतो की 'गुरु' असण्यावर इतका जोर का दिला जातोय? आपल्याला गुरुची आवश्यकता का आहे? आज प्रत्येक प् ... -
गुरुचे अस्तित्व (Guru Pornima 2013 in Marathi)
श्रीमती भानुमती नरसिंहन: न गुरुर अधिकम्, न गुरुर अधिकम्, न गुरुर अधिकम्, न गुरुर अधिकम् || शिव शास्नाथ, शिव शास्नाथ, शिव शास्नाथ, शिव शास्नाथ || भगवान महादेवांनी जाहीर केले आहे की, गुरूच्या पलीकडे कोणीही नाही. गुरु ही संकल्पना अनंत काळापासून आहे. ते ... -
गणेश चतुर्थी: निराकाराची साकार रूपात अनुभुति | Information on Ganesh Chaturthi in Marathi
असे म्हणतात की या चतुर्थीच्या दिवशीच श्री गणेश सर्व भक्तांसाठी पृथ्वीवर अवतरले. असे मानले जाते की गजमुख असलेला श्रीगणेश म्हणजे सर्व प्रकारची बुद्धीमत्ता, ऐश्वर्य आणि सौभाग्य मिळवून देणारा देव आणि शिव पार्वतीचा पुत्र आहे. श्रीगणेशाच्या या रुपामागे गहन अर्थ ... -
वाणीचे चार स्तर (Four levels of speech in Marathi)
श्री श्री रविशंकर वाणीचे चार स्तर आहेत – परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी. मनुष्यप्राणी फक्त चौथ्या स्तरात बोलतो. आपण जी भाषा बोलतो ती वैखरी. हे वाचेचे सर्वात जास्त स्पष्टपणे व्यक्त होणारे रूप आहे. वैखारीपेक्षा सूक्ष्म आहे मध्यमा. तुम्ही बोलण्याच्या आधी त ... -
जीवनातील चार तंत्र (Four approaches to life in Marathi)
श्री श्री रविशंकर बुद्धिमान व्यक्तीकडे आंतर्बाह्य चार तंत्र असतात. ती म्हणजे साम, दान, भेद आणि दंड. जगात लोकांबरोबर व्यवहार करण्यासाठी आणि हुशारीने जीवन जगण्यासाठी ‘साम’ हे पहिले तंत्र आहे. हा शांती आणि समजूतदारपणाचा मार्ग आहे. जर या तंत्राचा उपयोग झाला न ... -
पाच प्रकारचे प्रश्न (Five types of questions in Marathi)
श्री श्री रविशंकर: एप्रिल २०१३ पृथ्वीतलावरच्या प्रत्येक शोधाच्या मागे असलेले स्फुल्लिंग म्हणजे जिज्ञासा,जाणून घेण्याची मनीषा. जेंव्हा ही जिज्ञासा बहिर्मुख असते तेव्हा, म्हणजे ‘हे काय आहे? हे कसे झाले?’ तेंव्हा ते विज्ञान असते. आणि जेव्हा अंतर्मुख होते तेव ... -
सगळे शून्य आहे (Everything is nothing in Marathi)
श्री श्री रविशंकर: जागे व्हा आणि लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीचा एक दिवशी अंत होणार आहे.आजपर्यंत,या क्षणापर्यंत निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीचे अस्तित्व संपणार आहे.सुखकारक असो की दु:खकारक,चांगले असो की वाईट,आतापर्यंत जे काही झाले आहे आत्ता अस्तित्वात ... -
दिव्यत्वाशी नाते जोडा (Divine connection in Marathi)
श्री श्री रविशंकर: अर्जुनाला जेव्हा मार्गदर्शनाची नितांत गरज भासे तेव्हा श्रीकृष्ण त्याला प्रथम हे सांगत की, “हे अर्जुना, तु मला अत्यंत प्रिय आहेस.” आपल्याला या गोष्टीवर श्रद्धा ठेवली पाहिजे की देवाला आपण अत्यंत प्रिय आहोत. एकदा हा विचार मनात ठसला की मग ब ... -
वैराग्य (Follow dispassion in Marathi)
श्री श्री रविशंकर: वैराग्य आपोआप येऊ लागते. तुम्ही मोठे होत असता तसतसे तुमचे मन लहानसहान गोष्टीत अडकत नाही. जसे तुम्ही लहान असताना लॉलीपॉप मध्ये गुंतलेले होतात पण जसे तुम्ही शाळा, कॉलेज मध्ये जाऊ लागलात तसे ते बंध सुटले. तुम्ही मोठे होता तेव्हाही तुमचे मि ... -
भावना हाताळणे (Dealing with emotions in Marathi)
श्री श्री रविशंकर: प्रत्येक सजीवाला आनंदी व्हायचे असते. पैसा असो,अधिकार असो किंवा कामवासना, हे सगळे तुम्हाला आनंद मिळवण्यासाठीच हवे असते.काही लोक दु:खात सुद्धा मजेत असतात कारण त्यांना त्यातूनआनंद मिळत असतो. आनंद मिळवण्यासाठी आपण ज्याच्या शोधात असतो ते मिळ ...